सरकारी नोकरीसाठी ग्रूप जॉईन करा

लाडकी बहिण योजना मध्ये मिळालेले पैसे सरकार परत घेणार का? Ladki Bahin Yojana Important Updates

Ladki Bahin Yojana Updates नमस्कार, महाराष्ट्र सरकार मार्फत लाडकी बहिण योजना साठी खूप मोठा निर्णय घेण्यात येणार आहे. सरकार लाडकी बहिण योजनेमध्ये मिळालेले पैसे परत घेणार का? तर याच विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. महाराष्ट्र सरकार कडून नियम आणि अटी आल्या होत्या त्यामध्ये लाडकी बहिण योजनासाठी पात्रता सांगितली होती परंतु ज्या महिलांनी या योजनेचा ग़ैरफायदा घेतला आहे त्यांचाकडून लाडकी बहिण योजनेतून मिळालेले पैसे परत घेणार आहे असी घोषणा केली होती.

Ladki Bahin Yojana Important Updates
Ladki Bahin Yojana Important Updates

महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिण योजना 28 जून 2024 रोजी जाहीर करण्यात आली होती. लाडकी बहिण योजनातून दर महिना महिलांना १५०० देण्यात येतात परंतु महाराष्ट्र शासन कडून नियम न पाळलेल्या महिलांना आता नवीन हप्ता मिळणार नाही आणि ज्या महिला सरकारी नोकरी करतात किंवा ज्या महिलांचा नावावर चार चाकी वाहन आहे अशा महिलांना सुद्धा पुढचा हप्ता मिळणार नाही.

लाडकी बहिण योजना मध्ये मिळालेले पैसे परत घेणार का?

महाराष्ट्र शासनाकडून लाडकी बहिण योजना हि बरीब किंवा पैशाची गरज असलेल्या महिलांसाठी काढली होती परंतु या योजनेचा लाभ अपात्र महिलांनी सुद्धा घेतला आहे तर त्यांचाकडून सरकार पैसे परत हेणार आहे असी बातमी महाराष्ट्र सरकार कडून आली आहे.

लाडकी बहिण योजना पात्र

लाडकी बहीण योजनासाठी सामान्य महिला, विधवा या महिलाना लाभ घेता येणार.
महिला हि महाराष्ट्र राज्यात राहणारी किंवा रहिवासी असावी.
या योजनेसाठी महिलांचे वयोमर्यादा किमान 18 वर्ष ते 65 वर्ष होते.
या योजनेसाठी महिलांकडे आधार कार्ड, रेशनकार्ड, उत्पनाचा दाखला, जातीचा दाखला हि सर्व कागदपत्रे पाहिजेत.
या सर्व महिलांकडून पैसे परत घेतले जाणार नाही.

लाडकी बहिण योजना अपात्र

ज्या महिलांकडे कागदपत्रे नाहीत परंतु चुकीचा अपलोड करून पैसे मिळाले त्यांचाकडून परत घेतले जाणार आहेत.
ज्या महिलाकडे सरकार नोकरी आहे किंवा चार चाकी वाहन आहे अशा महिलाकडून सुद्धा पैसे सरकार परत घेईन.
महिलांना या योजने अगोदर दुसऱ्या योजनेतून पैसे येत असतील अशा महिलांना सुद्धा आता या योजनेचा लाभ मिळणार नाही.
महिलांचे वार्षिक उत्पन 2.5 पेक्षा अधिक नसावे.

या अपात्र मध्ये महिला येतात त्यांचाकडून सरकार पैसे वसुली करणार आहे असे महाराष्ट्र शासन कडून सांगितले गेले आहे.

Leave a Comment